Smart Meters India : 1 एप्रिल पासून विज बिल होईल बंद? सर्वाना मोफत स्मार्ट मीटर मिळणार

 



Smart Meters India :  नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मीटर Smart Meters India बाबत सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे, लवकरच महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय होणार आहे. अर्थात झालेला पण आहे.




 1  एप्रिल 2024 पासून हे मीटर बसवण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. असं MSEB कडून  सांगितलेला आहे. तर स्मार्ट मीटर बसवल्यामुळे तुम्हाला जेवढे वीज लागणार आहे. तेवढेच तुम्हाला रिचार्ज smart meter recharge करावा लागणार आहे. आणि रिचार्ज संपला की तुमची लाईट बंद होऊन जाईल हा एक त्रास तुमच्या मागे चालू होणार आहे.




एप्रिलपासून स्मार्ट मीटर; वाढत्या वीजबिलांवर कायमची सुटका!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ( महावितरण) राज्याच्या काही भागात टप्प्याटप्प्याने प्रीपेड स्मार्ट मीटर Smart Meters India बसविण्याचे काम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

 

प्रीपेड मीटर मोफत देण्याची महावितरणची योजना आहे. यामुळे ग्राहकांना आवश्यकतेनुसार वीज बिलांचे नियमन करता येईल आणि उपकरणांचा अतिवापर टाळता येईल.



वापरकर्ते स्मार्टफोनद्वारे प्रीपेड मीटर रिचार्ज करू शकतात आणि विजेचा दैनंदिन वापर आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेचा मागोवा घेऊ शकतात. Smart Meter News


Smart Meters India: स्मार्ट मीटर च जर रात्री बॅलेन्स संपल तर मग काय ..?

स्मार्ट प्रीपेड मीटर मुळे वीज ग्राहक काही त्रासाला समोर जाऊ शकतात जसे की रात्री जर पैसे संपवले तर वीज पुरवठा हा चालूच राहणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की बंद होईल तर तसं नाही जर रात्री पैसे संपले तर हा वीज पुरवठा रात्रभर चालूच राहील.

जर ग्राहकाने विजेसाठी पैसे मध्यरात्री संपले तर हा विजापुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालूच राहील. असे सांगण्यात आलेला आहे संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे भरून वीजपुरवठा सुरू ठेवायचा आहे.

 त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील आणि पुढील सुविधा चालू होईल. आता या स्मार्ट प्रीपेड मीटर मुळे महाराष्ट्र मध्ये एक नवीन सुविधा चालू होणार आहे. आणि या सुविधेमुळे कदाचित लाईट 24 तास टिकेल अशी अपेक्षा सर्वांना वाटत आहे.

तर या स्मार्टफोनमध्ये जसा तुम्ही बॅलन्स टाकला तसेच तुम्हाला मीटरमध्ये पण बॅलन्स टाकावा लागणार आहे .याचा दैनंदिन वापरासाठी आपण एक मोबाईलचा रिचार्ज प्रमाणेच करणार आहोत तर रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड ॲप उपलब्ध होणार आहे आणि कदाचित डिस्ट्रीब्यूटर मार्फत पण रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.


  Smart Meter Reading: स्मार्ट मीटरचे रिचार्ज संपल्यावर काय करायचे ?

वापरकर्ते स्मार्टफोनद्वारे प्रीपेड मीटर रिचार्ज करू शकतात आणि विजेचा दैनंदिन वापर आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेचा मागोवा घेऊ शकतात.जेव्हा शिल्लक कमी होते तेव्हा ॲप सूचना देखील पाठवेल आणि त्यानंतर जर तु

Post a Comment

और नया पुराने